यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर, आयोजित मा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतुन साकारलेला"शेती कट्टा" हा कार्यक्रम नूकताच नवनाथ बाबा मंदिर, भायगाव ता. शेवगाव, जि. अहमदनगर पार पडला. कार्यक्रमामध्ये प्रमुख विषय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (ऊस व कापुस) ठेवण्यात आला होता. तज्ज्ञ मार्गदर्शक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.प्रा. डॉ. अनिल दुर्गुडे, मृदा व कृषि रसायन शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन केले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - अहमदनगर