यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद निर्मित व परीक्षित सुर्यवंशी व त्रिशूल कुलकर्णी लिखित वेस्ट पासून बेस्ट ही कचरा व्यवस्थापनाची माहितीपर पुस्तिका आज औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ७०० शाळांमध्ये वितरित करण्यात आली.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद