यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष संवाद "मराठवाड्यातील शहरांचे नागरीकरण" संवादक : श्रीनिवास देशमुख, (संस्थापक अर्बन रिसर्च फाऊंडेशन), पल्लवी देवरे (संस्थापक, अर्बन रिसर्च फाऊंडेशन) शुक्रवार १७ सप्टेंबर २०२१ वेळ सायं ७. वाजता..प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून (www.facebook.com/ycp100) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद