यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे गेली ९ वर्ष 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली'चे आयोजन केले जात असते यदाचे हे दहावे वर्ष असून 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१७' चे आयोजन सोमवार १४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता क्रांती चौक ते पैठण गेट, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आली असून सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - औरंगाबाद